मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Sunday, August 23, 2009

मिपाचा दुसरा वर्धापन दिन.... अभिनंदन

मिपाचा दुसरा वर्धापन दिन.... अभिनंदन
प्रेषक पोष्ट मन ( शनी, 08/22/2009 - 20:47) .

* हे ठिकाण
* धोरण
* विचार

सुरेख! अभिनंदन.
अशीच यशाची शिखरं गाठत रहा. तुमच्या लोकशाहीचा हाच तर मोठा गुण आहे, सतत सुधारणा होण्याचा.सुधारणा म्हणजेच बदल.
आता तुमची धोरणंच बघा की किती मस्त बदलली आहेत ते!प्रशासक नको म्हणता ना? आणि "आणिबाणिचा शासनकर्ता" बरा चालतो लेकाहो? चालु द्या चालु द्या. अहो उत्तम, खंबीर नेतृत्व हेच तर "लोकशाही"चं यश नाही का? हां आता ह्या गरीब्,बिच्चार्‍या लोकांचं सरळसाध वागणं न झेपल्यानी काही नतद्रष्ट (अगदी इथलेच म्हणवणारे काही "निष्ठावंत" ) बोंबाबोंब करुन जाइनात का, त्यानं असा काय फरक पडतो? बरं आणि ह्या नतद्रष्ट लोकांचा गुन्हा काय तर म्हणे ह्यांनी "पाठिला साबण " चोळायचा प्रयत्न केला.
साले... अक्कलच नाहिये चुत्त्यांना....अरे साबणं चोळणं आणि ते तसलं काही बाही लिहिणं इथं,इथल्या "मुक्त" वातावरणात चालतं असं घोषित जरी झालय, तरी ते फक्त "मालकांनाच" चालतं हे ह्या गाढवीच्यांच्या लक्षात यायला नको का....आता बघा हे लोक वाइट्ट असते , घाण, गचाळ असते, तर इतका काळ टिकले असते का? "ते इतके वर्ष टिकले म्हणजेच काहितरी मोट्ठ वेग्रे झालं आहे " असं काहितरी लिहिलय ना त्या धाग्यात? तिच्यायला कोण आहे रे तो औरंगजेब आणि इतर भडवेही असेच दीर्घकाळ टिकले म्हणणारा. बाझवला तिच्यायला त्याचा.

अरे इकडे बघा कसे दिवसभर प्रतिसाद भडाभडा ओकले जाताहेत....सॉरी भडाभडा ओतले जाताहेत. ते काय उगीच? तुम्हाला काय वाटलं प्रतिसाद देतात थकेस्तोवर म्हणजे काही बाष्कळ टी पी करतात की काय?
अजाब्बात नाय. घनगंभीभीर अर्थपुर्ण चर्चा तरी करतात. किंवा अगदी हलक्या फुलक्या वातावरणात गप्पा मारतात.
"मयत री कर्नर का" असं विचारलं तर कसा सात्विक संताप होतो ह्यांचा.(आता हे स्वतः काय करतात हपापलेल्या नजरेनं आणि थिल्लर खरडीतून ते विचारु नका.उगाच ह्या थोरांचं आणि तथा कथित "फाट्यावर" मारणार्‍यांचं पितळ उघडं पडेल.) बघा बरं कसं अगदि निखळ वातावरण आहे. कुट्ठही काही कंपुबाजी नाही.... नवीन आलेल्याची कुणी टर उडवत नाहित. तो अस्थि विमा एजंट तर लागलिच मदत करायला एका पायवर तय्यार. एखाद्या नवीन माणसाला मरेस्तोवर "टारगेट " करणारं हे ठिकाण असल्याचा समज आहे की काय तुमचा???असेल तर तो समज चुकीचा आहे अशी स्वतःला समज द्या. आहे काय नि नाही काय?

तुम्ही दांडागे ,(स्वयंघोषित)हलकट आणि अट्टल दारुडे आहात का?
नाही ना? मग चप्पल घाला आणि चालु लागा. उठसूट दारुड्या कट्ट्यावर स्त्री सभासादांनी येउ नये असं वातावरण होत असेल तर तो दोष अशा लाज वाटुन घेणार्‍या स्त्रीयांचा आहे! एकदा त्यांनीही ह्याची सवय करावी आणि खुश्शाल यावं कट्ट्याला. आता आम्हीच बघा बरं घरातील सर्व महिलांना वगैरे कसं मस्त आमंत्रण देतो कट्ट्यचं. दोन्-चार पिउन ढुस्स होउन पडले काय किंवा घाणेरडा वास सुटला असेल तर काय तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रीयांना अशा "आपुलकी"च्या वातावरणात न आणुन कसं चालेल? आणा आणा त्यांना आणि आमच्यात एकदाचं सोडुन खुश्शाल जा. चिंता नसावी. आम्ही बघा कशी सरळ साधी माणसं सात्विक बोलतो. त्या शांग्रिला कट्ट्याचा तो भटजीचा विनोद घ्या नाहीतर अगदी अलिकडल्या दारु कट्ट्यातला कोळंबीचा विनोद घ्या. हे जर तुम्हाला हीन वाटत असतील तर घाणेरडे तुम्हीच. तुमच्याच सडक्या टाळक्यात असले घाण विचार येतात. सांगणारे कितीतरी हुच्च आणि पवित्र अर्थानं सांगतात, ते समजायची तुम्हाला कुठं अक्कल आहे?
ह्याला पवित्र मनायला शिका.ह्या सगळ्यातुन मराठी भाषीची प्रचंड प्रगती होत आहे असं मानायला शिका. ह्या भिकारचोट घोळक्याला फार मोठं हुच्च मानायला आणि उठ्सूट बाझवायला (इतरांचा आणि स्वतःचाही!!) शिका. तरच तुम्ही ह्या जगातले शहाणे म्हणवले जाल. ह्या दोन वर्षात तुम्ही हे शिकलेलं असायलाच हवं. तो सर्किट म्यला, इनोबा गचकला,सुमाराला फटका बसला,बेला लाही नेउन घातला,कर्णालाही धुतला. चिंता करु नका .तुम्ही त्याचे "आजचे" "मित्र" आहात ना? तुमच्यावर "उद्या" "ती"वेळ येणारच नाही. निवांत रहा.
आता आम्हाला "तिथं" असताना असताना पासुन हा ९० किलोचा चिमुकला जीव माहिती आहे ना, तो कशाला उगीच स्वतःहुन तुम्हाला काही करील? "तिथं" सुद्धा त्यानं कुठं काय केलं होतं.? हा तर धुतल्या ताझंदळासारखा स्वच्छच होता की! "आय झवणे" "रांडेकडे जाणे" अशे अभिनव शब्दार्थ तो इथ देउन ह्या मायभाषेला उपकृत करतच होता की.

दोन वर्षाच्या पुन्हा शुभेच्छा! सर्वांना पोटभर खरवस मिळो मालकाकडुन अशी शुभेच्छा! अधिक काय बोलणार? आनंदी रहा .आंधळ्यांच्या जगात स्वतःचे शुद्धलेखनाचे डोळे फोडुन घेउन तुम्ही आंधळे बना. खुश रहा. गाणं कसं शास्त्रोक्त हवं . गाण्याला व्याकरण असायलाच हवं. भाषेला नसलं तर बिघडलं कुठं ? खुश रहा भ्रातृभजनाच्या सेवकांनोआणि सुभाषिणीदेवींनो.खुश रहा.

7 comments:

चतुरंग said...

प्राजू, मिनल, रेवती, चित्रा,

महंमद अली रोडवर ’मज्जा’ करुन तुमचा तात्या सकाळी परत आला की पंचारती घेऊन सज्ज राहायचं हा!मिपाचा वर्धापन दिन आहे बाब्बा!!!

Anonymous said...

पोष्ट मन जबरा बरंका.. कडक झाले आहे!!

आकाश काळपांडे said...

>>गाण्याला व्याकरण असायलाच हवं. भाषेला नसलं तर बिघडलं कुठं ?

ह्ये बाकी येकदम फिट्ट बरका. आन् त्ये प्रशासक नको पन् 'आणिबाणिचा शासनकर्ता' कसा चालल् ह्यो बी अक्शी बराबर प्वाइंट काल्ढा तुमी. अवो ह्ये बेनं म्हनजे आमच सगलं ग्वाड् आन् तुमची कसली ** आसं हाय वो. ज्ये ज्ये काय वाईट्ट म्हून मनोगतावर बोंम्बाललं त्ये समद ह्ये बेनं हित करतयच की. आन् समदी वानरसेना तुजी लाल म्हनतय.

बागडू said...

विकास म्हणतो,
आणिबाणीच्या काळात इंदीरा गांधींनी जे काही केले ते पूर्ण चुकीचे होते. त्यांनी स्वतंत्र भारतात प्रथमच (आणि होपफुली शेवटची) हुकूमशाही आणली.

अरे विकास, मग ज्या संकेतस्थळावर स्वतःची संपादक म्हणून लाल करुन घेतोस तिथल्या आणिबाणीचे काय रे? जनरल डायर/ आणिबाणीचा शासनकर्ता ह्याची हुकुमशाही पूर्ण चुकीची असे म्हणून दाखव की.

Anonymous said...

माफ करा पण एखादी वेबसाईट म्हणजे काही देश नव्हे हे तुम्हालाही कळावे. तरीही सदर अणिबाणी मला पसंत नसल्याचे मी तात्यांना व्य.नि तून कळवले आहे. त्याउप्पर त्यांची मर्जी कारण मिसळपाव हे खाजगी मालकीचे स्थळ आहे त्यात स्वत:ची लाल करण्याचा प्रश्नच येत नाही. असो ह्या ब्लॉगवर येऊन लिहायची मला काहीही गरज वाटत नाही पण आज माझे नाव इथे आल्याने हे स्पष्टिकरण द्यावेसे वाटले. बाकी चालू द्या..

विकास देशपांडे
यु.एस.ए.

हर्‍या-नार्‍या said...

अरे वा. हे देशपांडे 'यू. एस्. ए.' चे का. छान छान. म्हणजे हुशार असणार. ए हुच्च लोकांनो का त्रास देता रे यांना.
विकासभौ एक् डाव मापी करा. जसे मिपावरचे हि & हि लोक संभाळून घेता तसेच इथेही घ्या ना. ... काय नाही म्हणताय,
मग मिपा पद्धतीने फाट्यावर मारतो तुम्हाला.

मिसळप्रेमी संपादकिय said...

मिपावर कुणी गुणीजन लिहित नाहीत, मिपावर फक्त धमाल मुलगा/ छोटा डॉन टाइप बालबुद्धी लोकच लिखाण करतात, ह्या न्युनगंडावर मात करण्यासाठी तात्याने अगदी टिळकांचे नाव घेत मिपा संपादकीय सदर सुरु केले. आणि अवघ्या ३-४ महिन्यांमध्ये ते बंद पडायची वेळ आली.

सुरुवातीला सगळ्यांना त्याविषयी बर्‍याच अपेक्षा असल्या तरी जेव्हा त्यामध्ये डॉ.बिरुटॅ वगैरे निव्वळ द्वेषमुलक लिखाण करणारे आणि संपादकियात देखिल संकेत स्थळांचे गलिच्छ राजकारण आणणारे लिहु लागले तेव्हाच ते बंद पडणार असे बर्याच जणांना वाटले. नंतर अगदी कुणीही म्हणजे 'सहज' वगैरे सुद्धा सपादकीय लिहू लागले तेव्हा तर बर्याच जणांनी हा प्रकार वाचायाचेच बंद केले होते. आपण म्हणजे काही टिळक किंवा अत्रे नाही ह्याची जाणीव तात्याला कधी होणार हे माहित नाही. निलकांत सारख्याच्या कृपेने स्वतःला काडीचीही तांत्रिक माहिती नसताना आज हे स्थळ सुरु करु शकलो म्हणजे काही केसरी किंवा मराठा सुरू केला नाही इतकी समज कुठली त्या सपंचाला.

मिपा सुरू आहे ते निव्वळ काही रिकामटेकड्या बाजारबुणग्यांनी चालवलेल्या अवांतराच्या उकिरड्यामुळे. उकिरडे फुंकण्यात दिवस बरा जातो आणि बाहेरच्या जगात कुणी विचारत नसल्याची उणीव भरुन निघते असा मिपाचा चांगला उपयोग असला तरी तात्याला मिपाचा झालेला उकिरडा पटत नाही.म्हणून तलवार घेऊन ह्या अवांतर वाल्यांच्या अंगावर केला तर ह्याच लोकांनी तात्याला ठोकीन काढलं. अवलिया वगैरे लोकं अजूनही विषारी फुत्काराचे यॉर्कर टाकून तात्याची विकेट घेत असतात.

त्यात स्वतः मालक, आम्ही सनातन प्रभातच्या महिला कार्यकर्तीवर लाईन मारतो असे छाती ठोकुन सांगतात आणि इतर वेळेला मारे संस्कृतीच्या नावाने गळा काढणारे, कुणाचा बोळा कुणाचे पाणी असले अतिशय अश्लिक कमेंटस जाहीर पास करतात. भाग्यश्रीचा मित्र तात्या अशी सही केल्यावर भाग्यश्रीला ते चांगलेच झोंबले पण चप्पल घालून चालती हो म्हंटले तेव्हा गुमान तात्या समोर मान तुकवली. महिला कार्यकर्तीवर लाईन मारणार्‍या तात्याची मैत्रिण म्हणवुन घ्यायला मात्र लाज का वाटते मग? तसेही मिपाच्या महिलावर्गा बद्दल काय बोलायचे? तात्याला जाहीरपणे चुत्त्या म्हणजे काय विचारणारी प्राजू काय किंवा चित्रा काय, आपण कसल्या संकेतस्थळावर लिहित आहोत, इथल्या लेखनाविषयी बाहेरा काय बोलले जाते ह्याचा जराही पोच नसलेला हा महिला वर्ग. रंडीबाजी, बाझवल, मायझव असले शब्द शिकवुन तुमच्या पोरांना वाढवा म्हणावं.

मिपा संपादकिय गुंडाळून टाकावे लागले, मिपा प्रतिष्ठानाची तीच अवस्था. 'मराठीची सेवा' नावाखाली रांडांच्या पाठीला साबण चोळणे ह्याउप्पर प्रगती काही नाही. एकंदरीत सगळेच जय हो!!